आपल्याला जे पाहिजे ते मिळतच असतं....
मग काय करावं हे मनाला सुचत नसतं....
मनात आपल्या अनेक विचार, अनेक स्वप्न,
अनेक आशा असतात,
पण सर्वच काही पूर्ण होतील अस काही नसतं
पूर्ण झाले स्वप्न की आनंद होतो मनाला,
आणि नवीन स्वप्न घेती झेप,
ह्या आनंदी मनात पुन्हा एकदा....
अपूर्ण राहिले स्वप्न, किंवा तुटली ती आशा,
तर कुठे झेप घ्यावी हा पड़े प्रश्न,
ह्या मनाला पुन्हा एकदा.....
Comments